आमदार राजन साळवी यांनी नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या वलयामुळे राणे कुटुंबीय मोठे झाले, असं वक्तव्य त्यांनी केलं.